श्रीमती मिनाक्षी देशमुख, जन्मगाव : पळसखेड, जि. अमरावती.
मुळ गांव : अकोला (विदर्भ)
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेले. वाचनाचा / शिक्षणाचा प्रचंड ध्यास आणि आवड असल्याने विपरीत परिस्थितीमध्ये सुध्दा एम.ए. (सोसिओलॉजी), एम.ए. (संस्कृत) शिक्षण पूर्ण केले.
सन १९६९ मध्ये, श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय, अकोला येथे नोकरीमध्ये रुजू. ३९ वर्षे अविरत सेवाकरुन, सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन उच्च शिक्षणास हजारों मुलींना मदत केली. २००९ मध्ये, प्रबंधक (Registrar) पदावरुन सेवानिवृत्त.
दरम्यानच्या काळात, विरंगुळा म्हणून काव्य लेखनाचा छंद जोपासला. “आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे हळव्या मनाच्या भावना एखाद्याच्या कवितेत दिसून येतात”, असे म्हणत स्वतःच्या मनातील भाव प्रत्येक कवितेमध्ये उत्कटपणे व्यक्त होत असे. वाचनाची अतिशय आवड, नव्हे वेडच. आतापर्यंत मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील सर्वच प्रकारचे पुस्तके, ग्रंथ, चरित्रे आदि जवळपास ६०००-६५०० पुस्तकांचे वाचन. सोबतच टिपणे काढून ठेवण्याची सवय, कधी काळी उत्स्फुर्त लेखनास उद्युक्त होऊन व्हॉट्सअपच्या माध्यमातून अश्याप्रकारे जगासमोर येईल, असे ध्यानीमनी नव्हते. “पंचकन्या” आणि “गुरुदेवोः” ही दोन पुस्तके प्रकाशित. तसेच, इतर सात पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर. आजपावेतो, धार्मिक, आध्यात्मिक, पौराणिक, ऐतिहासिक, संतचरित्रे असे एकुण ९५ व्यक्तिचरित्रांचे लेखन व सध्या अधिक व्यक्तीचरीत्रांवर संशोधन व लेखन सुरु आहे. दररोज पहाटे सुमारे ८०-९० व्हाट्सअप ग्रुपमधून सदर व्यक्तीचरीत्रांचे मालिकांप्रमाणे प्रसारण देशाविदेशातील अंदाजे १५००० वाचकांपर्यंत अविरत प्रसारीत.
सहजसोप्या भाषेत, कमीतकमी वेळेत जनसामान्यांना, विशेषतः नव्या पिढीला निःपक्ष आणि खऱ्या इतिहासाची माहीती व्हावी, तीसुध्दा मोफत आणि माफक शब्दांमध्ये म्हणून वयाच्या ७२व्या वर्षीसुद्धा हा सर्व खटाटोप. धाकट्या मुलाची गोव्यावरुन बदली होऊन सांगलीला २०२१ पासुन वास्तव्य.
संपर्क-
भ्रमणध्वनी ९४२१००८३९९
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, छत्रपती शिवाजी महाराज, पितामह भीष्म, महारथी कर्ण, सूर्यवंशी वीर
श्रीमती मिनाक्षी देशमुख, जन्मगाव : पळसखेड, जि. अमरावती.
मुळ गांव : अकोला (विदर्भ)
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत बालपण गेले. वाचनाचा / शिक्षणाचा प्रचंड ध्यास आणि आवड असल्याने विपरीत परिस्थितीमध्ये सुध्दा एम.ए. (सोसिओलॉजी), एम.ए. (संस्कृत) शिक्षण पूर्ण केले.
सन १९६९ मध्ये, श्रीमती राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय, अकोला येथे नोकरीमध्ये रुजू. ३९ वर्षे अविरत सेवाकरुन, सावित्रीबाई फुले यांचा वसा घेऊन उच्च शिक्षणास हजारों
पितामह भीष्म, 101 दिव्य चरित्र, ऐतिहासिक चरित्रे, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, सूर्यवंशी वीर
पुर्वजन्मी राजा शंतनु महाभिष नामक इक्ष्वाकु कुलभुषक होते. त्यांनी केलेल्या धर्मचारणानं आणि यज्ञांनी स्वर्गलोकी देवसभेत बसण्यास जागा मिळाली. तीथे अचानक गंगेन प्रवेश केला. तीच्या अनुपम सौंदर्याने दोघेही एकमेकांकडे आकृष्ट झाले. ब्रह्मदेवांना त्यांचे हे वर्तन विकारयुक्त वाटल्याने त्यांनी दोघांनाही भूतलावर जाण्याची आज्ञा दिली. ते म्हणाले, “ज्या भूमीचं वैशिष्ट्य विकार आहे त्या भूमीवर ते पुर्णतः भोगुन परत या.”
पितामह भीष्म, 101 दिव्य चरित्र, ऐतिहासिक चरित्रे, पौराणिक सर्व, महारथी कर्ण, मिनाक्षीताई देशमुख, सूर्यवंशी वीर
कर्ण ही एक उपेक्षीत व्यक्ती आहे. त्याच्या जीवनातील कांही घटना आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांशी निगडीत असल्यामुळे मला तो जास्त जवळचा वाटतो. प्रत्येकाच्या मनात एक दडलेला कर्ण असतो.माझ्या मनातल्या कर्णाची ही कहाणी. भावकहाणी.याची सत्यता शोधायची झाली तर महाभारताची पाने चाळण्याचे काहीच प्रयोजन नाही. कदाचित आपल्या मनाची चार पाने उलटलीत तर त्यात हा *कर्ण* दिसतो.
संत चरित्र सर्व, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चोखामेळा चरित्र सर्व भाग
हे संपूर्ण चरित्र श्रीमती मीनाक्षीताई देशमुख यांनी लिहिलेले आहे. त्याचे सर्व भाग 96 कुळी मराठा…
अगस्त्यऋषी सर्व, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
पूर्वाश्रमीचे मांदार्य नांव असलेले, त्यांच्या अगाध कर्तुत्वाने प्रभावित होऊन महर्षी विश्वामित्रांनी त्यांचे अगस्त्य ऋषी असे नामाधिकरण केले.अगस्त्यऋषींचे पूर्वायुष्य उत्तरेकडे असलेल्या वसिष्ठ आश्रमात गेले.उपनयनविधीनंतर त्यांच्या विद्याभ्यासाला प्रारंभ झाला.अतिशय तीक्ष्ण बुध्दी,चौकस दृष्टी आणि विचारी मन असल्यामुळे ऋग्वेद व वैदिक शास्रां बरोबरच आयुर्विज्ञान,धनुर्विद्या,वेद,वेदांग आणि भौतिकविज्ञान इत्यादी ज्ञान त्यांनी फारच थोड्या कालावधीत आत्मसात केल्यानंतर ज्ञातीबंधू वसिष्ठांचा निरोप घेऊन ते हिमवान प्रदेशाकडे पायी वाटचाल करतांना मार्गात लागणारे रानटी मनुष्य वस्त्यांमधे वैदिक विचारांचे सिंचन करत,पुढे पुढे जात राहिले.
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, अभिनव रामायण सर्व, पौराणिक सर्व, संत चरित्र सर्व
रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, ऐतिहासिक चरित्रे, झाशीची राणी सर्व, पौराणिक सर्व
रामाचा सत्कार करुन झाल्यावर ऋषी म्हणाले,रामा तूं सर्वांचा राजा आहे. तूं महारथी,धर्मप्रवर्तक असून माझ्यासह सार्या ऋषींना प्रिय आहेस,तसंच सर्वमान्य आहेस.ऋषीवर! आपण फार महान आहांत.आम्ही ज्या ज्या आश्रमां ना भेटी दिल्यात तिथे केवळ आपल्या गुणांचे,कार्यांची महतीच कानी पडली. रामाचे हे अनुभवाचे बोल
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, श्री भ. दतात्रय प्रभू सर्व, संत चरित्र सर्व
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, याज्ञसेना द्रौपदी संपूर्ण चरित्र, संत चरित्र सर्व
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, भक्त प्रल्हाद संपूर्ण चरित्र, संत चरित्र सर्व
ज्याला मुक्तीची चाड आहे त्याने नवविधा भक्तीचा अवलंब केल्यास इह लोकीचे सुखोपभोग व मृत्युनंतर परलोकी मुक्ती निश्चित मिळते. नवविधा भक्ती म्हणजे श्री दत्तप्रभुंचे स्मरण,वंदन सख्य(मैत्री) सेवन, अर्चना पुजन, दास्य, श्रवण, कीर्तन आणि सर्व( आत्म) निवेदन हे भक्तींचे नऊ प्रकार आहेत.या नवविधा भक्ती करुन महामुनी अत्री देवांना प्रिय होऊन देवपिता झालेत.
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पतिव्रता मंदोदरी संपूर्ण चरित्र, पौराणिक सर्व, संत चरित्र सर्व
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, महाराणा प्रताप संपूर्ण चरित्र, संत चरित्र सर्व
*सीता* आणि *मंदोदरीची* भुमिका सत्य असल्याने त्यांचा विजय झाला, पण त्यांच्या हौतात्म्यानेच! सीतेला *अग्निदिव्य* करावे लागले तर मंदोदरीला *वैधव्य* पत्करावे लागले. एका दृष्टीने ऐहिक सुखाचे समर्पणच करावे लागले, आहुती द्यावी लागली. या पार्श्वभुमीवर मी जी व्यक्तीरेखा रेखाटण्याचा प्रयत्न केला त्यात मुख्य अडचण साधनसामग्रीची! कारण मुळात हे पात्र गौण आहे.
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, संत चरित्र सर्व, संत ज्ञानेश्वर सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, श्री समर्थ रामदास संपूर्ण चरित्र, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, भ.श्रीकृष्ण चरित्र सर्व, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
संत ज्ञानेश्वर म. चरित्र, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, मुक्ताबाई संपूर्ण चरित्र, वारकरी संत, वारकरी सर्व, संत चरित्र सर्व, संत ज्ञानेश्वर सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, वारकरी संत, संत चरित्र सर्व, संत तुकाराम म. चरित्र सर्व, संत तुकाराम संपूर्ण सूची, संत तुकाराम सार्थ गाथा
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, संत चरित्र सर्व, संत मीराबाई चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
सीता संपूर्ण, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
रूख्मिणी चरित्र संपूर्ण, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
गोपिकाबाई चरित्र सर्व, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
पौराणिक सर्व, 101 दिव्य चरित्र, गांधारी चरित्र सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
मिनाक्षीताई देशमुख, 101 दिव्य चरित्र, ऊर्मिला संपूर्ण चरित्र, पौराणिक सर्व, संत चरित्र सर्व
“तैसी देशचि वाट न पाहतां।वयतेचिया गावा न जाता।बाळपणीच सर्वज्ञाता। वरी तयाते ।।” असे ज्यांच्याबद्दल म्हटले जाते अशी ज्ञानेश्वरांसहित चार भावंडे निंदा अडी अडचणीं,उपेक्षा,बहिष्कृत इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही,जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाट चाल करणारी,स्वतः तरुन विश्व तारणारी ही भावंडे एका अलौकीक प्रभेने तेजाळलेली दिसतात
महाराणी ताराबाई सर्व चरित्र, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
७०० वस्तीच छोटसं गांव.सुराज्यातील सरसेनापती हंबीरराव मोहित्यांचं जन्म गाव असल्यामुळे प्रसिध्द होतं.शहाजी राजे भोसलेंच्या आधीपासूनच तळबीड मधील मोहिते घराणे मातब्बर!मुर्तूजा निजामशहाच्या विरोधाच्या बंडात रतोजी ने अतुलनिय शौर्य गाजवल्यामुळे त्यांच्या पराक्रमावर खूष होऊन…………………
मस्तानी संपूर्ण चरित्र, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
पुण्याच्या पेशवे दप्तराच्या लक्षावधी कागदपत्रांच्या प्रचंड ढिगार्यात मस्तानीबद्दल ची माहिती इतकी संक्षिप्त मिळते की,असे वाटते,त्यावेळचे कलमवीर विशेष उत्सुक नसावेत.बाजीरावसारख्या महत्वाच्या पेशव्यांशी नात्याने जोडलेल्या व्यक्तीबद्दल त्या वेळचे मराठी कलम एवढे उदासीन कां?अगदी बारीकसारीक तपशील नोंदवणारे पेशवाई कारकून मस्तानीबाबबतच एवढे बेपर्वा कां…………………………..
महाराणी पद्मिनी सर्व, 101 दिव्य चरित्र, ऐतिहासिक चरित्रे, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख
पद्मिनी… चितोडगडचा मानबिंदू,मानदंड त्यागमूर्ती!पद्मिनी…एक धगधगती शलाका,स्वाभिमानाने आणि देशप्रेमाने लखलखणारी तेजोमय गाथा!महाराणी पद्मिनीत आणि झाशीच्या राणीमधे बरेच साम्य आढळून येते.झाशीच्या राणीने स्री सेना तयार करुन शत्रूशी मुकाबला केला तसेच पद्मिनीनेही स्रीसेना तयार करुन स्रीला स्वावलंनाचे धडे शिकवले.
अंजनीपुत्र हनुमान, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
गोरासिंगांनी केलेल्या आरोपाने बेभान होऊन सुजितसिंग तलवार उपसून गोरासिंगच्या अंगावर धावून गेले.माझ्या बद्दल असे विचार करतांना तुम्ही दहा वेळा विचार करायला हवा होता.मी या राज्याचा अमात्य व चितोडचा महामंत्री आहे.चितोडच्या हिताची तुमच्याइतकीच मलाही चिंता आहे.
कैकयी एक रहस्य सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………
छत्रपती राजाराम म.चरित्र सर्व, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
कैकयी चरीत्र रेखाटण्यापूर्वी तिचे पिता अश्वपतींविषयी माहिती सांगणे आवश्यक आहे केकयाराज्य फार मोठे नसले तरी अगदीच लहानही नव्हते.केकयप्रदेश सप्तनद्यांनी वेढलेला,व पर्जण्यही उत्तम असल्यामुळे तेथील जमीनी सुपिक होत्या.त्यामुळे विपुल अन्नधान्य पिकत…………
द्रोण पत्नी गौतमी सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………
पेशवाई सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
कृपी मैत्रीणींसोबत खेळत खेळत थकुन बसली असतां ती भूतकाळात हरवली.ज्या समवयस्क मुलींबरोबर खेळत होती त्या सर्वांना आई,बाप,भाऊ बहिण, इतरही नातलग होते,पण कृपीला कोण होते एका भावाखेरीज? दोघेही अनाथच! शंतनूमहाराजांच्या कृपाशिर्वा …………
संत गाडगेबाबा सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
अमरावती जिल्ह्यातील मूर्तीजापुर तालुक्यात असलेल्या कोकल्डा गावाच्या उत्तरेस भूलेश्वरी नदीतीरावरील उंचवट्या वर शेणगांव नामक खेडे वसलेले.त्या गांवचे दोन ग्रामदैवते-एक गावच्या पश्चिमे स निंबाच्या झाडाखाली एका ओट्यावर १०-१२ शेंदूर माखलेले धोंडे.दुसरी मरीमाय- गांवच्या पूर्वेला चिंचेच्या झाडा खाली.या गांंवातील १५० घरें मुख्यतः कास्तकारांची!पैकी पाऊणशे घरे मराठ्यांची,…………
संत सोपानदेव चरित्र सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, वारकरी संत, संत चरित्र सर्व, संत ज्ञानेश्वर सर्व
आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा
स्वामी विवेकानंद सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
आज कार्तिक वद्य त्रयोदशीचा दिवस. सगळ वातावरण उदास खिन्न! सगळ्या चराचरावर,अवकाशावर एक खिन्न दुःखी विमनस्कतेची छाया पसरले ली,सार्या सृष्टीवर,सृष्टी चक्रातल्या पंच महाभूतवर सुध्दा एक अवकळा पसरली होती.आणि इंद्रायणीच्या घाटावर विमनस्क अवस्थेत बसलेल्या सोपानदेवां चा
सारदामाता सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
रामचंद्र मुखर्जी आणि शामसुंदरीच्या पोटी जयरामवाटी या गावी सारदाचा जन्म झाला. जन्मा पासूनच सारदाचे वेगळेपण दिसून येत होते. कधी जास्त रडणे नाही, की आकांडतांडव नाही. लाडा कौतुकात सारदा सहा वर्षाची झाली. आणि तिच्या विवाहाचा प्रस्ताव कामारपुकुरच्या रामेश्वर मुखर्जींचा …………
राजा छत्रसाल म. सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
सहारा नावाचा एक परगाणा होता. तेथून मोरनगावकडे जाणारा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. त्या मोरनगावाकडे एक छोटासा कफिला मराठे आणि मोगलांच्या हल्ल्याचाच्या भीतीने लपून-छपून जात होता. एका पालखीत आजारी राजा चंपतराय छत्रसालचे वडील…………
रमाबाई पेशवे सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………
अपराजित योध्दा बाजीराव पेशवे सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
छत्रपती शाहू राजांना सातारच्या जागेवर आणण्यात बाळाजी विश्वनाथांचा फार मोठा मोलाचा वाटा होता. ते शाहू राजांचे प्रमुख लष्करी सल्लागार होते. पुढे शाहू राजांनी त्यांना बढती देऊन “सेनाकर्ते” किताब बहाल केला. पुढे त्यांना १७१३ मध्ये स्वराज्याचा पेशवा …………
आद्य शंकराचार्य सर्व भाग, 101 दिव्य चरित्र, पौराणिक सर्व, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
केरळ प्रदेशातील कालटी नावाच्या गावात नंबुरी ब्राह्मण विद्याधरराजे पत्नीसह राहत होते. भारताचाच एक चिंचोळा पट्टा म्हणजे हे केरळ !! सृष्टीसौंदर्य अप्रतिम………………………
पौराणिक सर्व, 101 दिव्य चरित्र, दशावतार ( मत्स्यावतार ) सर्व भाग, मिनाक्षीताई देशमुख, संत चरित्र सर्व
चार दिवसांपूर्वीच काका रघुनाथरावां सोबत साताऱ्यास जाऊन माधवरावांना छत्रपती शाहू महाराजांनी पेशवाईची वस्रे दिली होती. श्रीमंत माधवराव पेशवे लहान म्हणून छत्रपती महाराजांनी ” मराठा दौलतीचे वस्त्रे” दादासाहेबांना आणि “…………
संबंधित पोस्ट पाहा.